रविवार, 10 अप्रैल 2022

Motivational story of Nepolian Bonapart

 नेपोलियन बोनापार्ट 

गोष्ट आहे महान ऐतिहासिक पुरुष व अतिशय चातुर्य असलेल्या राजा नेपोलियन बोनापार्टची.नेपोलियन त्या काळात अतिशय प्रसिद्धीस आला तो त्यांच्या चातुर्यामुळे आणि त्याची सैन्यबद्धता आणि त्याचा द्रुढविश्वास यामुळे.त्याच वेळेच नियोजन एवढं प्रगल्भ होतं की अर्ध्या पेक्षा जास्त लढाया त्याने वेळेच्या नियोजनावरच जिंकल्या,असं म्हणायला हरकत नाही.

वेळेचं नियोजन पद्धत 

वेळेस वेळेच नियोजन दोन प्रकारे केलं .त्यातलाच पहिला प्रकार म्हणजे लढाई ठरलेल्या वेळेच्या आधी मैदानात जाऊन पाहणी करायची, सैन्याचं नियोजन लावायचं,आणि शत्रु मैदानात यायची वाट पाहात राहयची.यात त्याने स्वतःची कमकुवत बाजू बलवंत केली.यामुळे शत्रुंना स्वतःला सावरायला वेळ मिळत नसे व नेपोलियन विजय मिळवून घेत असे.

दुसरा प्रकार म्हणजे शत्रूच्या मानसिकता वबलवत्तर पणाला कमी करून विजय मिळवत असे,म्हणजे ठरलेल्या वेळेत शत्रू मैदानात हजर व्हायचा पण हे महाशय यायचेच नाही शत्रु वाट पाहता पाहता थकलेले असताना अचानक हल्ला करून नेपोलियन विजयी व्हायचा.

नेपोलियन विजयी होण्यामागे त्याचे सैन्य महत्वाची भूमिका बजावतात हे त्याला कळालं होतं त्यामुळे तो सैन्याला कधीही खचून जाऊ देत नव्हता. त्यांचं मनोबल वाढवून लढाईसाठी आणखी प्रव्रुत्त करत .

मानसिक बदल आणि विजयाचा नियम

एकदा नेपोलियन सैन्यासोबत भारताच्या दिशेने निघाला .पण त्याला सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे आ्ल्प्स या पर्वतांच्या रांगेची कारण त्या पर्वत रांगेला कुणीही पार करु शकलं नव्हतं हे नेपोलियनला माहिती होतं पण त्याला जग जिंकायचं होतं आणि काहीही करायला मागे येणारा नव्हता. सैनिक चालू लागले त्यांनी लोकांना विचारले असता लोक म्हणत जाऊ नका, ती पर्वत रांग भयानक आहे गेला तो परत आला नाही, वगैरे वगैरे...

पण याचं वेगळंच चालू, तो सैनिकांना म्हणाला की ही आल्प्स पर्वत रांग नाही आणि ती पर्वत रांग आलीच नाही आल्यानंतर मी तुम्हाला ती दाखवतो म्हणून पुढे जायला प्रव्रूत्त केलं सैन्य थकलेले असताना त्याने मनोबल खचून न जाऊं दिलं म्हणजे हाच खरा विजय होता. सैन्य पर्वत चढू लागले पाहता पाहता त्यांनी आल्प्स पार केला लोकांनी त्यांचं स्वागत केलं आणि ईतिहास घडला पहिल्यांदा आ्ल्प्स पार झाला.सैनिक विचारु लागले अजुन आल्प्स किती दुर आहे तर नेपोलियन हसून म्हणाला तो तर आपण कधिच पार केला.

शिकवण

सांगायचं म्हणजे दुर्दम्य ईच्छाशक्ती आणि मेहनत माणसाला कधिही विजयी करून देते.

सोमवार, 4 अप्रैल 2022

श्रीमद भगवत गीता

श्रीमद भगवत गीता

मित्रांनो श्रीमद भगवत गीता हा ग्रंथ मणुष्याला तारणारा आहे. प्रत्येक मणुष्याला याचे पठण करायला पाहिजे, कारण या प्रूथ्वीतलावरील सर्व गोष्टी चे गुढद्न्यान या ग्रंथात सांगितले आहे. असे म्हणतात की गीता वाचल्यावर प्रत्येक संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडतो. आणि हो हे अगदी खरे आहे.

  खरं तर श्रीमद भगवत गीता या ग्रंथातील प्रत्येक शब्दन्शब्द महत्त्वाचा आहे. असं म्हटलं जातं कि महाभारत काळातील भीमपर्वामध्ये श्री क्रुष्णाने अर्जुनाला श्रीमद भगवत गीता सांगितली. भगवत् गीता माणसाला सात्विक जीवन कसं जगायचं?का जगायचं? हे सर्व शिकवते. भगवत् गीतेत एकुण १८ अध्याय आहेत. या प्रत्येक अध्यायांत विशेष गोष्टींंवर प्रकाश टाकला आहे. यात विशेष करुन कर्म,ध्यान, योग, द्न्यान,विद्न्यान अशा विषयावर स्वतंत्र अध्याय दिलेले आहेत. कर्मयोग सांगायचे झाल्यास कर्माचे प्रकार जसे सकाम कर्म,निष्काम कर्म ई.

   भगवत् गीता गुढ रहस्यमय ग्रंथ आहे आणि ते सर्व रहस्य दैनंदिन जीवन जगत असताना फार महत्त्वाची भुमिका बजावत असतात.श्रीमद भगवत गीता हा ग्रंथ मानसिक स्थिती मजबूत ठेवण्यात महत्वाचा आहे. मानसाला काय खावं काय खाऊ नये. या सर्व विषयांवर केलेलं वर्णन आहे.

श्रीमद भगवत गीता फक्त अर्जुनाला सांगितली आहे असे नाही कारण ती संपूर्ण माणवहिताची आहे. कश्याही प्रकारच्या परिस्थितीचा किंवा संकटाचा सामना करण्यासाठी भगवत् गीता शक्ती देते. तुम्हाला कधीही निराशा व वारंवार टेन्शन येत असेल ना तर मित्रांनो एकता नीट लक्ष देऊन आणि मन लाऊन गीता वाचा किंवा youtube वगैरे वर तुम्ही ऐकू शकता. विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शक आहे.आजकाल तर श्रीमद भगवत गीता या विषयावर मोठमोठ्या युनिव्हर्सिटी सुद्धा विशेष क्लासेस घ्यायला लागल्यात.मित्रांनो आपला तर हा वारसा आहे असं म्हणायला हरकत नाही. विस्तारित माहिती हवी असेल तर मला comments करुन जरूर कळवा.

Dark web kya hai puri jankari hindi me

 डार्क वेब (Dark Web) इंटरनेट का वह हिस्सा है जिसे सामान्य सर्च इंजनों जैसे Google, Bing या Yahoo के माध्यम से एक्सेस नहीं किया जा सकता। यह ...